Friday, 27 September 2013

आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन राय

स्मृतीस विनम्र अभिवादन ....


आधुनिक भारताचे जनक राजा राम मोहन राय..

...
..{२२ मई १७७२ - २७ सितंबर १८३३)..


अनेक क्रांतिकारक भारताला गुलामगिरी मधून सोडवण्या चा प्रयत्न करत होते त्याच काळी राजा राम मोहन राय यांनी देखील इंग्रज विरोधी शंखनाद केला होता .इंग्रज निघून जावे म्हणून प्रयत्न करत असतानी बालविवाह सारखा वाईट रिती विरोधी चळवळ सुरु केली . सतीप्रथा आणि जात-पात असा अनिष्ट प्रथा ना बढावा देणाऱ्या कट्टर पंथी लोकांची भूमिका मोठी होती .


"मी हिंदू धर्मचा नाही तर त्या मधील वाईट गोष्टीच विरोध करतो .असे ते बोलत असत ."


राजा राम मोहन राय असी व्यक्ती होती ज्यांनी भारतातील प्राचीन गौरवशाली परंपरा ज्या चांगल्या होत्या त्या स्वीकार करत असतानी नवीन विचारणा योग्या जागा मिळून दिली


त्यांनी हिंदुच्या अनिष्ट ,अर्थहीन परंपराना विरोध केला .
त्याच्या भावच्या मृत्यु नन्तर त्याची वाहिनी सती गेली .त्यांनी खूप विरोध केला पण ते नाही थांबवू शकले.आणि ते तों पर्यंत विसरू शकले नाही जो पर्यंत कायद्यांनी सती प्रथा बंद झाली नाही .


त्यांनी प्राचीन आणि नवीन साहित्याचा अभ्यास केला .त्याचे विचार मांडतानी ते नेहमी मर्यादित ठवत असत ज्या मुळे कोणच्या भावना दुखवल्या जाऊ नाही


आपल्या विचराच्या लोकना एकत्रित करून त्यांनी ब्राह्म समाज्याची स्थापना केली .
सती प्रथा बंद करणे विधवा विवाह चे समर्थन करणे .असे महान कार्य केले .
त्या काळी असा सुधारणा करणे आणि त्या अमलात याव्या यासाठी चळवळ करणे किती मोठे काम होते .
म्हणूच त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात ..


Monday, 23 September 2013

माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो ना .छोट्याशा आयुष्यात त्याला खूप काही हवे असते .कोणाला काय मिळते कोणाला काय हा तर नशिबाचा भाग असतो.मेहनत तर सगळेच करतात पण ज्यांना नशिबची साथ भेटते ते यशाचा उंच शिखरावर जाऊन पोचतात . खूप काही मिळून देखील अजून काही कमीच आहे असाच नेहमी माणसाला वाटत राहते . आणि मग तो सर्वश्रेष्ठ होण्याच्या नादात स्वताचे समाधान हरवून बसतो . लोक केवळ आपल्या कडे सगळे काही आहे म्हणूनच येतात असे त्यला वाटायला लागते .आणि त्याचा भला बघणार्या लोका पासून मग तो दूर दूर जाऊ लागतो एक दिवस मग त्याच्या लक्षात येते त्याचा कडे खूप काही आहे .पण नाही ती मना पासून प्रेम करणारी माणसे.पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो . म्हणून माणस जोडा ............
कधी ना कधी आपण आजूबाजूला किवा पेपर मध्ये वाचतो अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली असे का ? कोणाला काय आवडते कोणाला काय . कोणी शांत असतात कोणी चंचल कोणी कसे असो सगळ्यांना नेहमी माणसात राहणे आवडते . त्याल नेहमी सुखात आणि दुखत सामील होणारे कोणी तरी हवे असते सगळेच नशीब मात्र अलग अलग असते.कोणाला खूप मित्र परिवार असतो . तर कोणाला एक पण मित्र नसतो .आपले कोणी असावे .आपण पण कोणला मदत करावी . असे वाटत असते .नशिबानी मग कोणी भेटते मग असी माणसे एक वेगळ्या दुनियात जगायला लागतात .पण कोणती गोस्ट काही काळा साठी असते हे ते विसरून जातात .आजूबाजूला होणार्ते बदल त्याच्या लक्षात येतच नाही. मग ते स्वताला विचारात राहतात माझी चूक काय . त्याच्या लक्षात येत नाही त्याची चूक हि कि त्यांना बदलता काळा बरोबर बदलता येत नाही .मग असे लोक मरण जवळ करतात .लोकच साठी ती एक आत्महत्या असते .आपल्या आजूबाजूला अये अनेक लोक असतात .ज्यांना आपण समजू शकत नाही .कारण त्याचे वागणे आपल्यला आवडत नसते .आपल्यला त्यच्या वागण्या चा त्रास होतो मग आपण त्यांना टाळतो .मग आपला जागून काही उपयोग नाही असे त्यांना वाटायला लागते . आणि मग एक दिवस आपल्यला कळते अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली . आपल्यला जर कोणाला मदत करता आली तर नक्की करा .काय माहित आपण कोणला समजून घेऊ शकू

Monday, 16 September 2013

गणपती उत्सव...

गणपती उत्सव मध्ये सगळी कडे आनंदी आनंद असतो .अनेक प्रकारच्या तर काही खूप उंच मूर्ती बघायला भेटतात .काही खूप छान वाटतात .आणि मुर्तीकाराचे कौतुक देखील वाटते .पण म्हणून कसा पण मूर्ती बनवल्या जातात .गिरगाव मधील खेतवाडी १ ते १३ असे पर्त्यक गल्ली मध्ये सुदर आणि उंच मूर्ती बघायला भेटतात पण काल एक मूर्ती बघीतली आणि नाही आवडली .
.